आपल्या सर्वोत्तम गुणांना न्याय देण हि आपली जबाबदारी

आपण आपलं सर्वोत्तम आपल्या कामात लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे जितकं कि श्वास घेणं . जर आपलं आपल्या कामात लक्ष नसेल,कॉन्सन्ट्रेशन नसेल तर आपण आपल्या ध्येया पासून दूर फेकले जाऊ यात तिळमात्र शंका नाही. म्हणून होता होईल तितकं आपण आपल्या कामावर पूर्ण मन लावून काम केलं पाहिजे . त्यासाठी स्वतःला कधी तरी फुरसतीन तपासायला हवं. कि मी नेमका हे काय करतोय आणि कशासाठी. बऱ्याचदा आपण स्वतः च आपल्या सावंत ला ओळखायला कमी पडतो , आपल्या व्यक्तिमत्वातल्या चांगल्या बाजू काय आहेत , हेच आपण विसरून जातो. म्हून आपल्यातले कणगेलं ,सकारात्मक आणि आपल्याला सर्वोत्तम बनवणारे गन आपण स्वतःच हिऱ्याला हवेत आणि त्यांचा आपल्या उत्कर्षासाठी वापर करता दयायला पाहिजे.

Leave a comment